मला BREAST CANCER होता OPERATION
नंतर कोणतीही CHEMOTHERAPY घेतलेली
नाही.नातेवाईक मित्रांच्या आग्रहाला न जुमानता स्वतःच्या निश्चयावर ठाम राहून
आयुर्वेदाकडे वळले. आरोग्यधाम मध्ये आल्यावर आपल्या जीवनात करत असलेल्या चुका
समजल्या व त्या सुधारण्यासाठी संधीपण मिळाली. आहार, विहार ,वागणे. बोलणे कसे असावे, जीवन जगण्याची पद्धत समजली
व आत्मविश्वास वाढला. निसर्गोपचाराने माणूस बारा होऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण
म्हणजे मी स्वतः आहे, धन्यवाद आरोग्यधाम
सौ स्वाती
गोवा
No comments:
Post a Comment